उगवला जेव्हा सूर्य निळा , तेजाळले आकाश फाटलेल्या झोपडीत , थेट पसरला प्रकाश !! पाजळली होती आम्हीच पाती, संघर्ष अन् क्रांतीची असूनि भूमी गौतमाची, शांतीचा नव्हता श्वास !! भेदली होती आम्हीच भिंत, युगायुगाच्या विषमतेची धरणीकंप लागला होऊ, मजबूत धरली कास !! उठविले होते आम्हीच रान, मानवतेच्या मुक्तीचे गारदीही आपलेच होते, भास म्हणावा की आभास !! पेटविले होते आम्हीच पाणी, चवदार तळ्याचे ठेवली शिलगती धग, जरी मेघ दाटती खास !! मागितले होते आम्हीच दाण, समता अन् शांतीचे पेलतो मी दुःख शोषितांचे, हा असू द्या विश्वास !! डॉ. पुरुषोत्तम भापकर (भा.प्र.से)

शासन निर्णय ( शिक्षण विभाग )


1)  शाळा व्यवस्थापन समिती - रचना, स्थापना व कार्य दि. 17/06/2010


2) राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठश्रेणी देण्यासाठी शिक्षण सेवक पदावर व्यतित केलेला 3 वर्षाचा कालावधी ग्राह्य धरण्याबाबत दि. 17/06/2013







4) प्राथमिक शिक्षण सेवक योजना आदिवासी उपयोजना क्षेत्रात नियुक्त शिक्षकाच्या बदलीबाबत. दि. 17/03/2017
  

5) राज्य शासकीय अधिकारी/कर्मचार्यांना शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघाती विमा योजना सुरु करणेबाबत दि. 20/02/2017







No comments:

Post a Comment